👉हुमणी म्हणजे काय?
हुमणीची अळी प्रथम सेंद्रीय पदार्थ आणि त्यानंतर पिकाची मुळे खाते आणि पिके वाळतात. ही हुमणी भात, भुईमूग, सोयाबीन आणि उभा ऊस अशा सर्व पिकांचे नुकसान करते. मूळे नष्ट झाल्यामूळे रोप किंवा ऊस वाळतो. भात, भुईमूग आणि सोयाबीन वाळते आणि आतोनात नुकसान होते. तसेच ही हुमणी आता केलेल्या आणि करणाऱ्या आडसाली ऊसाला सुध्दा लागण्याची दाट शक्यता आहे.
👉हुमणी कशी रोखावी:
मेटा-पी वापरा
👉सर्वात जास्त प्रादुर्भाव
खोडवा ऊस, सोयाबिन आणि इतर पिके
👉 काय नुकसान होते?
पिकांची वाढ खुंटते. उत्पादनामध्ये घट होते.
👉अधिक माहितीसाठी संपर्क साधा
पीक लॅब
📞9146150117 / 9130277943
आमच्या सल्ल्याने करा विषमुक्त शेती
No comments:
Post a Comment